Friday, November 5, 2010

प्रवासात सगळेच अनोळखी असतातम्हणून प्रवास टाळायचा नसतोकारण त्यातला एखादा प्रवासीआपल्यासाठी थांबलेला असतोजीवनात सगळंच मिळत नाहीम्हणून प्रयत्न सोडायचा नसतोकुठल्यातरी वळणावरआपला वाट पहाणाराही असतोएखाद्याला आपलं करता आलं नाहीम्हणून जीव जालायचा नसतोजीवनच संपल्यावर आपणत्या व्यक्तिच्या सहवासालाही मुकतोजगण्याचे संदर्भ असे क्शणाक्शणाला बदलतातआणी म्हणूनच माणसे उमलतात आणि फुलतात

No comments:

Post a Comment